आयुष्यातल्या या कुठल्या वळणावर येऊन थांबलो मी?
माझ्यामालाच आता हि भीती भेडसावत आहे. का आणि कसा मी तुझ्यात एवढा गुंतत गेलो, कि आता मागे फिरून पहायचे म्हटले कि अंगावर काटे येतात,
तुझ्याविना मी, असा विचार जरी मनाला स्पर्शून गेला तरी जीवाची घालमेल होते. असं वाटतंय, तुझ्यातच माझं हे सारं विश्व सामावलंय, आणि तूच जर या विश्वातून निघून गेलीस, तर उरेल फक्त "एक शून्य!"
No comments:
Post a Comment