Mann Maze

Mann Maze

दूरदृष्टी


इंग्रजांनी दूरदृष्टी ठेवून भारतात पुष्कळ इमारती बांधल्या, रस्ते तयार केले, रेल्वे सुरु केली, पूल बांधले आणि अजून बरच काही केलं आणि आपण आजतागायत ते सर्व वापरत आहोत! इंग्रजांनी भारतातील पाण्याचं थोडंफार नियोजन देखील करून ठेवलं असतं त्याकाळात तर आता सरकारच्या नावानं जास्त बोंबलत बसावं लागलं नसतं!!

शिवाजी महाराजांनी आणि त्यांच्या अगोदरच्या सर्वच राजांनी प्रत्येक किल्ल्यावर सर्वात आधी पाण्याची सोय केली आणि नंतर किल्ला बांधला, हल्लीचे राज्यकर्ते आपली दूरदृष्टी कुठे गहाण ठेऊन जन्माला आलेत कुणास ठाऊक?

No comments:

Post a Comment