मराठवाड्यात गेल्या वर्षीच्या खरीप पिकासाठी (सोयाबीन, तूर, भुईमूग इ.) यावर्षी ऐन दुष्काळात पेरणीच्या तोंडावर चांगला पीकविमा मंजूर झाला आहे आणि येत्या आठवड्यात शेतकऱ्यांच्या खात्यावर बहुतेक जमा देखील होईल! तरीही अजून कोणत्याही राजकीय पक्षाने किंवा नेत्याने याचं श्रेय लाटल्याचं दिसून येत नाहीये याचंच अजून आश्चर्य वाटतंय!!
पूर्वी असा पिकविमा आला कि शेतकरीदेखील त्याचं श्रेय विलासराव देशमुख, गोपीनाथ मुंडे किंवा पदमसिंह पाटलांना द्यायचे, पण यावर्षी शेतकरी देखील याचं श्रेय कुणालाच देताना दिसत नाहीयेत याचंही तेवढंच आश्चर्य वाटतय!!
असो, शेतकऱ्यांना पीकविमा मंजूर झाला हे महत्वाचं!
पूर्वी असा पिकविमा आला कि शेतकरीदेखील त्याचं श्रेय विलासराव देशमुख, गोपीनाथ मुंडे किंवा पदमसिंह पाटलांना द्यायचे, पण यावर्षी शेतकरी देखील याचं श्रेय कुणालाच देताना दिसत नाहीयेत याचंही तेवढंच आश्चर्य वाटतय!!
असो, शेतकऱ्यांना पीकविमा मंजूर झाला हे महत्वाचं!
No comments:
Post a Comment