काळजातून कागदावर!
कधी कधी मी
आठवणीच्या गावात फिरून येतो
गल्ली-बोळातून फिरताना
शून्यात पाहतो..
कधी ओठांत हसू..
कधी अश्रुना पाझर फुटतो
भावनांना येते उमाळी
कधी नि:शब्द कंठ दाटतो!
No comments:
Post a Comment