आणि अशाप्रकारे सालाबादप्रमाणे यावर्षी देखील आता महाराष्ट्रात अवकाळी पाऊस आणि गारपीटीला सुरुवात होत आहे. गहू, ज्वारी, कांदा वगैरे हाताशी आलेली पिके आडवी होतील, द्राक्ष, केळी, डाळींब वगैरे फळबागांची झाडाझडती होईल!! विजा पडतील, ढोरं - माणसं होरपळून मरतील!
मीडियावाल्याना आता दुष्काळात देखील TRP मिळवण्यासाठी मसाला मिळेल, आणि शहरी शिक्षित जनतेला देखील त्याच त्या JNU च्या आणि रोहितच्या बातम्यांतून तोंड बाहेर काढून शेतकऱ्यांसाठी 2-4 दिवस फेसबुकवर बरळण्यासाठी नवीन विषय मिळेल! दुष्काळात काम नसलेल्या खेड्यापाड्यातल्या माझ्यासारख्या तरुणांना गारपीटीचे फोटो काढुन WhatsApp वर फिरवायला मिळतील!!
सरकारला पण तेवढंच एखादं नवीन प्याकेज जाहीर करण्याची संधी मिळेल, मंत्री लोकांना हेलिकॉप्टर मधून बसून उगाच पाहणी करता येईल, कलेक्टर - तहसीलदार लोकांना आदेश देण्यात येतील, तलाठी लोकांना भर उन्हाळ्यात बांधावर जाऊन पंचनामे करण्याच्या नोटिसा येतील, कागदोपत्री सगळं काही पार पडेल, चार महिने असेच निघून जातील.
हाती येईल फक्त शून्य!!!
सरकार कुठलं का असेना, भेंचोद सगळा उपक्रम तोंडपाठ झालाय!!
मीडियावाल्याना आता दुष्काळात देखील TRP मिळवण्यासाठी मसाला मिळेल, आणि शहरी शिक्षित जनतेला देखील त्याच त्या JNU च्या आणि रोहितच्या बातम्यांतून तोंड बाहेर काढून शेतकऱ्यांसाठी 2-4 दिवस फेसबुकवर बरळण्यासाठी नवीन विषय मिळेल! दुष्काळात काम नसलेल्या खेड्यापाड्यातल्या माझ्यासारख्या तरुणांना गारपीटीचे फोटो काढुन WhatsApp वर फिरवायला मिळतील!!
सरकारला पण तेवढंच एखादं नवीन प्याकेज जाहीर करण्याची संधी मिळेल, मंत्री लोकांना हेलिकॉप्टर मधून बसून उगाच पाहणी करता येईल, कलेक्टर - तहसीलदार लोकांना आदेश देण्यात येतील, तलाठी लोकांना भर उन्हाळ्यात बांधावर जाऊन पंचनामे करण्याच्या नोटिसा येतील, कागदोपत्री सगळं काही पार पडेल, चार महिने असेच निघून जातील.
हाती येईल फक्त शून्य!!!
सरकार कुठलं का असेना, भेंचोद सगळा उपक्रम तोंडपाठ झालाय!!